Source:तरुण भारत12 Feb 2019
चारुदत्त कहू | १४ मार्च २००७ रोजी पश्चिम बंगालमध्ये नंदिग्राम झाले होते. नंदिग्रामच्या घटनेला आपण सामूहिक हिंसाचार म्हणत असलो, तर १९७९ च्या जानेवारी महिन्यात याच राज्यातील मरीचजपी (आजचे नेताजीनगर) येथे झालेल्या हत्याकांडाला हिंसाचाराची जननीच म्हणावे लागेल! इतिहासाला कधी मरण नसते आणि तो उलगडला गेला, तर...12 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत30 Jan 2019
चारुदत्त कहू | तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी आयुष्यभर जिवाचा होम करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व नानाजी देशमुख, महान गायक, संगीतकार स्व. भूपेन हजारिका यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या तिघा मान्यवरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार घोषित झाला आहे. नेहमीच्या सरकारी परंपरेनुसार यंदाच्या ‘भारतरत्न’ पुरस्कारांची घोषणा झाली आहे....30 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत15 Jan 2019
चारुदत्त कहू | कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत, भारतीय जनता पार्टीने येदियुरप्पांच्या नेतृत्वात २२४ पैकी १०२ जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, काँग्रेसने ७८ आणि जनता दल सेक्युलरने ३८ जागा जिंकल्या होत्या. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतरही बहुमताचा आकडा या पक्षाकडे नसल्याने, काँग्रेसपेक्षा निम्म्या जागा...15 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत1 Jan 2019
चारुदत्त कहू | नव्याचे स्वागत आणि मावळत्याला निरोप देण्याची प्रथा जगभरात आहे. भाषा, संस्कृती, परंपरा भिन्न असल्या, तरी नव्याचे स्वागत करण्याच्या ज्या भावना आहेत, त्या प्रत्येक देशातील व्यक्तीच्या एकसारख्याच असतात. या पृथ्वीतलावर येऊ घातलेले जे काही आहे, ते सारे या नव्याच्या परिभाषेत येते. सूर्योदय नवा...1 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत18 Dec 2018
चारुदत्त कहू | भारत-पाक सीमेवरील कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याची गेल्या अनेक दिवसांची भारताची मागणी पाकिस्तानने पूर्ण केली आहे. भारतासोबतचे संबंध सुरळीत व्हावे, या मनीषेपोटी पाकिस्तानने हे पाऊल उचलले असले, तरी पाकिस्तानला असे पाऊल उचलण्यास ७० वर्षे का लागली? आपल्या दैवताचे दर्शन करण्यापासून शीख बांधवांना आजवर...18 Dec 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत4 Dec 2018
चारुदत्त कहू | जनभावनांचा आदर केला नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, हे कर्नाटकमध्ये टिपू सुलतानच्या जंयतीच्या निमित्ताने दिसून आले. एरव्ही विभिन्न महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या देशभरात शांततेत आणि सद्भावनेच्या वातावरणात साजर्या होतात. अनेक धर्मांचे पारंपरिक सण उत्साहात साजरे होतात. ना कुठे पोलिस...4 Dec 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत20 Nov 2018
चारुदत्त कहू | सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव घेताच लोहपुरुषासारखे व्यक्तिमत्त्व डोळ्यांपुढे येते! या व्यक्तीने स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील ५६५ संस्थानांच्या विलीनीकरणासाठी दिलेले योगदान इतिहास कधीही विसरणार नाही! त्यांच्या या योगदानासाठी भारतीय महिलांनी त्यांना ‘सरदार’ या पदवीने सन्मानित केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते बिनीचे शिलेदार...20 Nov 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत6 Nov 2018
चारुदत्त कहू | विदेशातून आलेले ‘मी टू’चे फॅड थांबण्याची काही चिन्हे नाहीत. भारतातही त्याचे लोण पसरत चालले आहे. सिनेअभिनेत्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना ‘मी टू’चा फटका बसला आहे. कोणत्याही क्षेत्रात अथवा कार्यालयात वरिष्ठाने अथवा सहकार्याने केलेल्या लैंगिक छळाविरुद्ध सोशल मीडियाद्वारे आपबिती कथन करणार्या या चळवळीच्या खरे-खोटेपणाबद्दल...6 Nov 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत23 Oct 2018
चारुदत्त कहू | लाल किल्ल्यावर सामान्यपणे १५ ऑगस्टला तिरंगा फडकावण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. पण, या प्रथेला मोड देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याचे धाडस दाखविले. हे...23 Oct 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत21 Oct 2018
॥ विशेष : चारुदत्त कहू | बालहक्कांसाठी लढा देताना कैलाश सत्यार्थी यांच्यावर हल्ले होण्याच्याही घटना घडल्या आहेत. १७ मार्च २०११ मध्ये दिल्लीतील एका कापड गिरणीत काम करणार्या मुलांना सोडवायला गेले असताना भ्याड समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला केला. अशीच घटना २००४ मध्येही घडली. रोमन सर्कसमधील बालकलाकारांच्या सुटकेसाठी...21 Oct 2018 / No Comment / Read More »