Source:तरुण भारत22 Feb 2019
पुलवामा घटनेचे पडसाद देशपातळीवर तर उमटलेच, शिवाय या घटनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील निंदा झाली. सर्वत्र एकच सूर होता आणि सर्वांच्या टीकेचा केंद्रबिंदू पाकिस्तानच होता. जैश-ए-मोहम्मदने पुलवामाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि या घटनेचे सारे तार कुठवर जुळले आहेत, हे ओळखायला गुप्तचर संस्था आणि जाणकारांना वेळ लागला...22 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत22 Feb 2019
श्रीनिवास वैद्य | एका धार्मिक माणसाला अध्यात्माच्या मार्गावर अग्रेसर होण्याची इच्छा झाली आणि तो जंगलात जाऊन जप करू लागला. जप करता करता त्याची दृष्टी जवळच एका कोल्ह्याकडे गेली. या कोल्ह्याचे पुढचे दोन पाय तुटले होते. त्याला शिकार करणे शक्य नसतानाही तो कोल्हा इतका धष्टपुष्ट कसा,...22 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत21 Feb 2019
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आमचे ४० जवान शहीद झाले. संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या भ्याड हल्ल्याचा बदला घ्या, अशी मागणी चोहोबाजूने होत असतानाच, इराणमध्येही पाकिस्तानला धडा शिकविण्याची एकमुखी मागणी सुरू झाली आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला. त्याच्या एक दिवस आधी...21 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत21 Feb 2019
श्यामकांत जहागीरदार | लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्याला यशही मिळत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात रालोआचा घटकपक्ष असलेेल्या शिवसेनेसोबत जागावाटपाचा समझोता झाल्यानंतर भाजपाने तामिळनाडूत अण्णाद्रमुकशी युती करत आपल्या दक्षिण दिग्विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. देशाच्या इतर भागांच्या...21 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत19 Feb 2019
एक हल्ला केल्यावर थोडा अदमास घेण्यासाठी वाट बघायची, उसंत घ्यायची, अशी सहसा दहशतवादी किंवा हल्लेखोरांची नीती असते. सापाने दंश केल्यावर त्याची हलाहलाची पिशवी रिकामी होते आणि त्यालाही क्षीणत्व येते. त्यामुळे दंश केलेला सर्प सुस्त पडून असतो. तसेच दहशतवादी किंवा हल्लेखोरांचेही होत असावे… मात्र, या गृहीतकाला,...19 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत19 Feb 2019
गजानन निमदेव | काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, असे आपण सगळे नेहमीच म्हणत असतो. पण, या अंगाला ज्या जखमा झाल्या आहेत, या अंगाच्या मनात ज्या वेदना आहेत, या अंगाला अर्धांगवायूचा जो झटका आला आहे, त्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. या पृथ्वीवरील नंदनवन म्हणून...19 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत18 Feb 2019
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात आमचे ४२ जवान शहीद झाल्यानंतर, संपूर्ण देशात दु:खाची आणि सोबतच संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. सरकारने पाकिस्तानला उघड शब्दांत सुनावले आहे की, तुम्ही फार मोठी चूक केली आहे, त्याची तेवढीच मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. या घटनेनंतर देशात एकजुटीचे अभूतपूर्व प्रदर्शन पाहायला...18 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत18 Feb 2019
रवींद्र दाणी | काश्मीर खोरे पुन्हा एकदा होरपळले. पुलवामाच्या एका आत्मघाती युवकाने, सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला चढविला आणि त्यात आमचे ४२ जवान शहीद झाले. काश्मीरमध्ये मागील तीन दशकातील हा सर्वात मोठा आत्मघाती हल्ला मानला जातो. पुलवामाच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकार काही कडक कारवाई करण्याची चिन्हे आहेत....18 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत16 Feb 2019
पुलवामा येथील घटनेनंतर देशात स्मशान संताप पसरलेला आहे. ४२ सैनिकांच्या चितांची कोट्यवधी भारतीयांच्या मनात पेटलेली आग सहजी विझणारी नाही. त्यात गतीमानता ही गरज असलेली आणि त्याचमुळे विवेक गहाण ठेवावाच लागणारी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आणि केवळ भावनेच्या इंधनावरच धगधगत राहणारी समाज माध्यमे त्या आगीत भरच घालत आहेत....16 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत16 Feb 2019
काश्मिरातील पुलवामा येथील केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील आत्मघाती हल्ल्यात ४० जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर सारा देश दु:खाने स्तब्ध झाला. आज प्रत्येक भारतीयाच्या मनात क्रोध आहे, आक्रोश आहे. आपल्या घरातील एखादा कर्तृत्ववान पुरुष मरण पावल्याची भावना प्रत्येक कुटुंबात आहे. ज्या पाकिस्तानच्या समर्थनाने जैश-ए-मोहम्मद नामक...16 Feb 2019 / No Comment / Read More »